(Modi Awas Yojana)
मोदी आवास योजना ही भारत सरकारच्या “सर्वांसाठी घर” या संकल्पनेवर आधारित ग्रामीण घरकुल योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील सर्व गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास कुटुंबांना सुरक्षित, टिकाऊ आणि पक्के घर उपलब्ध करून देणे तसेच शौचालय, पाणी आणि वीज अशा आवश्यक सुविधांनी सुसज्ज करणे हा आहे.